पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे २०४७ पर्यंत होणार क्रांती – खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे देशातील शेतकरी प्रगती पथावर आहे त्यातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे व आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे त्यातून २०४७ साला पर्यंत कृषी क्षेत्रातील स्वावलंबी आणि आत्म निर्भर भारताचे स्वप्न साकार होईल असे …